चूतः – च्योतति रसम्, “च्युतिट् क्षरणेः”, “च्यवन्ते पक्वानि फलान्यस्य’ इति ।
यावरुन असा अर्थ घेता येतो कि जे पक्व झाल्यानंतर पडते. हि व्याख्या शोणित म्हणजे रज (अन्तःपुष्प) यालाहि लागु होते. त्यामुळे रजः शुद्ध्यर्थ सहकार (आम्र) रस वापरावा. (हिंदी भाषेत च्यूत म्हणजे योनि.)
तसेच मराठवाड्यामधे लग्नानंतर “गडंगन जेवन” म्हणजे नातेवाईकांकडे जेवणाचे आमंत्रण देण्याची प्रथा आहे. यामध्ये विशेषतः आमरस सक्तिचा असतो तो हि पुरणपोळी सोबत.
हे सर्व भोजन शुक्र शोणितावरति कार्य करणारे आहे.
“बालं कषायकट्वम्लं रुक्षं वातास्रपित्तकृत् । संपूर्णमाम्रमम्लं तु रक्तपित्तकफप्रदम् ॥
स्वादु साम्लं गुरु स्निग्धं मारुतघ्नमपित्तलम् । हृद्यं पर्यागतं श्लेषममांसशुक्रबलप्रदम् ॥”
ग्रीष्म ऋतुमधे सेवनार्थ निसर्गाने केलेली उत्तम उपाययोजना. ग्रीष्म ऋतुमधे अचयपुर्वक पित्तप्रकोप असतो त्यामुळे वातपित्तघ्न आहार सेवन करावे. या ऋतुत अग्निहीन असतो तर मग गुरु पदार्थ सेवन करु नये. परन्तु गुरु पदार्थ जर अग्नि दीपन करणारे असेल तर उत्तम. यामुळेच ग्रंथकारांनी पानका चा समावेश ग्रीष्म ऋतुचर्येत केला आहे.
ग्रीष्म दोषावस्था – प्रत्यहं क्षीयते श्लेष्मा तेन वायुश्च वर्धते।
आंबा कफकर पित्तवातघ्न आहे. तसेच ग्रीष्मात सर्वस्वी आंबा वापरावा फक्त खाण्यासाठीच नाहि तर झोपण्यासाठी देखील.
“सुगन्धीहिमपानीयसिच्यमानपटालिके ॥ कायमाने चिते चूतप्रवालफललुम्बिभिः ॥”
सहकार रस गुण – “सहकाररसो हृद्यः सुरभिः स्निग्धरोचनः । दीपनः पित्तवातघ्नः शुक्रशोणितशुद्धिकृत् ॥”
यामुळे जे प्रजोत्पादन होते ते उत्तम होते. आम्र हे एकमेव द्रव्य आहे जे शुक्र आणि शोणित या दोन्हींवरति काम करते.
याचकारणामुळे कदाचित् गर्भिणीला स्वप्नामधे सहकार वृक्ष दिसले असता पुत्र गर्भ असल्याचे अनुमान ग्रंथात वर्णन आहे.
प्रश्न – आमरस बनविताना त्यात दुध मिसळावे कि नाहि ? कारण फल + दुग्ध विरुद्ध आहे.
http://www.facebook.com/home.php#!/profile.php?id=1841096127
यावरुन असा अर्थ घेता येतो कि जे पक्व झाल्यानंतर पडते. हि व्याख्या शोणित म्हणजे रज (अन्तःपुष्प) यालाहि लागु होते. त्यामुळे रजः शुद्ध्यर्थ सहकार (आम्र) रस वापरावा. (हिंदी भाषेत च्यूत म्हणजे योनि.)
तसेच मराठवाड्यामधे लग्नानंतर “गडंगन जेवन” म्हणजे नातेवाईकांकडे जेवणाचे आमंत्रण देण्याची प्रथा आहे. यामध्ये विशेषतः आमरस सक्तिचा असतो तो हि पुरणपोळी सोबत.
हे सर्व भोजन शुक्र शोणितावरति कार्य करणारे आहे.
“बालं कषायकट्वम्लं रुक्षं वातास्रपित्तकृत् । संपूर्णमाम्रमम्लं तु रक्तपित्तकफप्रदम् ॥
स्वादु साम्लं गुरु स्निग्धं मारुतघ्नमपित्तलम् । हृद्यं पर्यागतं श्लेषममांसशुक्रबलप्रदम् ॥”
ग्रीष्म ऋतुमधे सेवनार्थ निसर्गाने केलेली उत्तम उपाययोजना. ग्रीष्म ऋतुमधे अचयपुर्वक पित्तप्रकोप असतो त्यामुळे वातपित्तघ्न आहार सेवन करावे. या ऋतुत अग्निहीन असतो तर मग गुरु पदार्थ सेवन करु नये. परन्तु गुरु पदार्थ जर अग्नि दीपन करणारे असेल तर उत्तम. यामुळेच ग्रंथकारांनी पानका चा समावेश ग्रीष्म ऋतुचर्येत केला आहे.
ग्रीष्म दोषावस्था – प्रत्यहं क्षीयते श्लेष्मा तेन वायुश्च वर्धते।
आंबा कफकर पित्तवातघ्न आहे. तसेच ग्रीष्मात सर्वस्वी आंबा वापरावा फक्त खाण्यासाठीच नाहि तर झोपण्यासाठी देखील.
“सुगन्धीहिमपानीयसिच्यमानपटालिके ॥ कायमाने चिते चूतप्रवालफललुम्बिभिः ॥”
सहकार रस गुण – “सहकाररसो हृद्यः सुरभिः स्निग्धरोचनः । दीपनः पित्तवातघ्नः शुक्रशोणितशुद्धिकृत् ॥”
यामुळे जे प्रजोत्पादन होते ते उत्तम होते. आम्र हे एकमेव द्रव्य आहे जे शुक्र आणि शोणित या दोन्हींवरति काम करते.
याचकारणामुळे कदाचित् गर्भिणीला स्वप्नामधे सहकार वृक्ष दिसले असता पुत्र गर्भ असल्याचे अनुमान ग्रंथात वर्णन आहे.
प्रश्न – आमरस बनविताना त्यात दुध मिसळावे कि नाहि ? कारण फल + दुग्ध विरुद्ध आहे.
http://www.facebook.com/home.php#!/profile.php?id=1841096127
No comments:
Post a Comment